HomeBollywoodगाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जेव्हा लता मंगेशकर यांना बाहेर उभं केलं गेलं, तेव्हा २०-२५...

गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जेव्हा लता मंगेशकर यांना बाहेर उभं केलं गेलं, तेव्हा २०-२५ टेक नंतर देखील गाणं फायनल होऊ शकलं नाही…

कधी आईसारखी थापटून झोपवते, कधी लहान मुलांसारखे हसवते, कधी उत्सवामध्ये नाचायला भाग पडते. हा आवाज म्हन्ज्तेच संगीताचे विश्व आहे. जो तुम्हाला ६० च्या दशकामध्ये डोकावल्यानंतर एक सुरमयी खजाना मिळतो. आम्ही इथे बोलत आहोत गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याबद्दल. ज्यांनी मधुबाला पासून ते आजच्या काळातील अभिनेत्रींसाठी देखील गाणी गायली. आज त्यांच्या आठवणीत एक अशी गोष्ट जाऊन घेणार आहोत जी जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील वाह लता दीदी वाह! म्हणाल.

महल चित्रपटामध्ये आएगा! आएगा! आएगा! आने वाला गाणे होते. आज देखील या गाण्याला लोक खूप पसंद करतात. पण या गाण्याच्या रेकॉर्डिंगमागे टेक्निक पाहून तुम्ही देखील दंग व्हाल. वास्तविक संगीतकाराला असे हवे होते कि गाण्याच्या सुरुवातीला जी ओळ आहे ती अशी वाटली पाहिजे कि दुरून कोणीतरी वाचत येत आहे. टेक्निक चांगली नसल्यामुले लता मंगेशकर यांना ती ओळ दुरून वाचत यायची होती आणि माईकवर येताच आएगा पासून गाणे सुरु करायचे होते. २०-२५ वेळा हे रिपीट झाले. पुन्हा पुन्हा टेकनंतर संगीतकार हेच म्हणचे कि आता नाही आता नाही. गाणे म्हणत चालणे लतादीदींना खूप अवघड होते. त्यांच्यासाठी नेहमी उभे राहून गाणे सोपे होते.

ते म्हणतात न कि यश हे आपल्यासोबत जबाबदारीचा डोंगर घेऊन येते. अनेकवेळा जबाबदारी इतकी वाढते कि तुमच्याजवळ आपल्या इमोशंससाठी देखील वेळ राहत नाही. असेच काही लता मंगेशकर यांच्यासोबत झाले. एका मुलाखतीमध्ये त्यांची लग्न बहिण मीना मंगेशकरने सांगितले कि वडिलांच्या मृत्यूनंतर लता दीदी कश्या गुमसुम झाल्या होत्या. डिप्रेशन असून देखील दोन महिन्यांमध्ये त्यांनी काम सुरु केले होते.

लता मंगेशकर यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रेमळ क्षण आले पण त्यांनी कधीच लग्न केले नाही. लता मंगेशकर यांना क्रिकेट खूप आवडायचे. डूंगरपुरचे महाराज राज सिंह यांच्यासोबत त्यांची मैत्री फक्त क्रिकेटमुळे झाली होती. राज सिंह आणि लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ यांची चांगली मैत्री होती.

लता दीदी कधी कधी क्रिकेट खेळायला देखील जात होत्या. राज सिंह अनेकवेळा त्यांच्या रेकॉर्डिंगवर देखील आले. दोघांच्या लग्नाबद्दल देखील बातमी आली होती कि राज सिंहने आपल्या वडिलांना वाचन दिले होते कि ते कोणत्याही सामान्य व्यक्तीला शाही कुटुंबामध्ये घेऊन येणार नाहीत. यामुळे नंतर दोघांनी लग्न केले नाही. नंतर नेहमी मित्र राहिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts