HomeEntertainment३५ व्या वर्षी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीने केले आहे १० वेळा लग्न, म्हणाली;...

३५ व्या वर्षी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीने केले आहे १० वेळा लग्न, म्हणाली; ’१० वेळा लग्न करून…’

साउथ सिनेमा पासून ते टीवी पर्यंतचा प्रवास केलेली अभिनेत्री श्रद्धा आर्या आज तिला कोणी ओळखत नाही असा कोणी नाही. ती चित्रपट आणि टीवी मालिकांच्या सोबतच सोशल मिडीयावर देखील खूप एक्टीव असते. चाहत्यांच्या सोबत कायम स्वतः ला जोडून ठेवण्यासाठी ती अपडेट शेअर करत असते. अशातच तिने आता तिच्या नवीन पोस्ट मधून खुलासा केला आहे कि ती १० वेळा नवरी बनली आहे.

होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे साउथ चित्रपटांमधील ३५ वर्षीय अभिनेत्री श्रद्धा आर्या १० वेळा नवरी बनली आहे. तिने तिचा ब्राईडल मेकअप सोशल मिडीयावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिला पती राहुल नागल नाही तर कोणी दुसऱ्या सोबत लग्नाच्या प्रथा पूर्ण करताना आणि मस्ती मजा करताना पाहू शकता.

प्रत्यक्षात, श्रद्धा आर्याच्या लग्नाशी संबंधित प्रकरण खरे नसून रील आहे. हा होय, ती अलीकडे टीवी मालिका ‘कुंडली भाग्य’ मध्ये काम करत आहे आणि ती या मालिकेमध्ये एक नाही तर १० वेळा नवरी बनली आहे. या गोष्टीचा खुलासा स्वतः अभिनेत्रीने केला आहे. श्रद्धा ने तिच्या लग्नाच्या मांडवाचा फोटो शेअर केला आहे. याला शेअर करण्यासोबतच तिने लिहिले आहे कि, ‘जेव्हा तुमचे एकाच मालिकेत १० वेळा लग्न होते आणि मग का केंव्हा आणि कोणाशी याची चिंता न करता तुम्ही लग्न करता.कारण कि हे माझे कुंडली भाग्य आहे’.

सोशल मिडीयावर समोर आलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे कि अभिनेत्री तिच्या सहकलाकारासोबत नवरीच्या वेशभूषेत दिसत आहे आणि ऐ त्यादरम्यान खूप मजा करण्याच्या मूड मध्ये दिसत आहे. यावर लोक खूप कमेंट करताना दिसत आहेत. तिच्या पोस्ट ला दोन लाख पेक्षा जास्त लाईक देखील मिळाले आहेत.

श्रद्धा च्या पोस्ट वर लोकांच्या प्रतिक्रिया पाहाल तर एकाने लिहिले आहे कि, ‘करा करा…खूप मोठे मन आहे तुझे’. तर, सुप्रिया रैना शुक्ला ने लिहिले, ‘तू परत एकदा लग्न केले’. अशाच प्रकारच्या काही कमेंट तिच्या पोस्ट वर येत आहेत आणि टीवी मालिकेशी संबंधित प्रश्न देखील करत आहेत. चाहते याबद्दल खूप उत्सुक देखील आहेत.

श्रद्धा आर्या खऱ्या आयुष्यात नेवी ऑफिसर राहुल नागल ची पत्नी आहे. परंतु ती त्याच्या सोबत लग्नाच्या आधी विवाह तुटल्याचे दुखः सहन केले आहे. तिच्या जीवनात दोन व्यक्ती खूप खास आहेत. एकासोबत तर तिचा विवाह होणार होता परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी लग्न मोडले. हो, गोष्ट वर्ष २०१५ मधील आहे, जेव्हा तिने एनआरआई उद्योगपती जयंत रत्ती सोबत साखरपुडा केला होता. परंतु त्याच्या अगोदरच त्यांनी तिच्या सोबत संबंध तोडले. यामागचे कारण अनुकुलता समस्या असल्याचे सांगितले जाते. सांगितले जाते कि जयंत ने लग्नाच्या आधी अभिनेत्रीच्या समोर मोठी अट ठेवली होती कि तिला अभिनय सोडवा लागेल. हो गोष्ट तिला खटकली आणि तिने संबंध तोडले. त्यानंतर श्रद्धा च्या जीवनात आलम सिंह मक्कार ने प्रवेश केला. त्यांची भेट टीवी मालिका ‘नच बलिये’ मध्ये झाली. तथापि, त्यांचे संबंध जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांचे ब्रेकअप झाले. शेवटी अभिनेत्रीला राहुल नागल च्या रूपाने खरे प्रेम मिळाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts